Mumbai : वंदे मातरम्’च्या जयघोषाने देशाला मिळेल नवी ऊर्जा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!
मुंबई ११: स्वातंत्र्यलढ्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत प्राणांचे बलिदान दिले. त्याच ‘वंदे मातरम्’चा जयघोष यंदाच्या स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून करणार आहेत. हा क्षण संपूर्ण देशासाठी अत्यंत ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असून, या घोषणेतून सर्व भारतीयांमध्ये देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय
Mumbai: शहरांच्या विकासासाठी ब्रिक्स देशांनी अनुभव, तंत्रज्ञानाचे आदान प्रदान करावे…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्हची मुंबईत सुरुवात!
मुंबई, दि. ११: “ब्रिक्स देशांनी एकमेकांना प्रगत तंत्रज्ञान, अनुभव, ज्ञान आणि माहितीचे आदानप्रदान केले पाहिजे. अशा परस्पर सहकार्यातूनच देश जवळ येतील, जागतिक विकासाला खरी गती मिळेल आणि प्रत्येक शहराला शाश्वत विकास साधणे शक्य होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
Mumbai ११: मुंबईत एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई: बनावट दूध रॅकेट उद्ध्वस्त, ब्लिंकिटचे गोदाम सील!
मुंबई ११ : अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीए आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-१२ ने मुंबईत धडक कारवायांचा धडाका सुरू ठेवला आहे. दहिसर पूर्व परिसरात बनावट दूध तयार करणाऱ्या टोळीवर कारवाई करत अमूल आणि गोकुळसारख्या नामांकित कंपन्यांच्या
Name change after marriage: लग्नानंतर पतीचे नाव-आडनाव लावणे बंधनकारक आहे का? कायदा काय सांगतो? जाणून घ्या कायदेशीर नियम!
मुंबई १० : विवाहानंतर पतीचे किंवा सासरचे नाव-आडनाव लावणे ही समाजात अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा असली, तरी ती केवळ एक सामाजिक प्रथा असून कायदेशीरदृष्ट्या अजिबात बंधनकारक नाही. या विषयावर समाजात अनेक गैरसमज पसरले असून अनेकदा यावरून वाद निर्माण होतात, परंतु याकडे भावनिकदृष्ट्या
Brihanmumbai Municipal corporation: BMC चा कारभार ‘डिजिटल’ होणार; नगरसेवकांना मिळणार आयपॅड, पण जुन्या लॅपटॉप आणि गाड्यांच्या वादामुळे प्रशासनावर टीका!
Mumbai: मुंबई महानगरपालिकेचा कारभार अधिकाधिक डिजिटल करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकेच्या २३७ नगरसेवकांसह काही स्थायी समितीच्या कर्मचाऱ्यांना आयपॅड देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण करून आयपॅड उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. सभागृह तसेच विविध
Amit Shah: सहकारातून समृद्धी’चा नवा अध्याय…अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंगला आधुनिकतेची ताकद देणार… सहकार मंत्री अमित शाह; NUCFDCच्या नव्या कार्यालयाचे अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन!
मुंबई, ता. ०८ : देशातील शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राला आधुनिक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानसक्षम बनवून जागतिक स्पर्धेत उभे करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांसाठी स्थापन करण्यात आलेली नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NUCFDC) ही शिखर संघटना या परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम
Mumbai local train incident: मुंबई लोकल ट्रेनमधील मारहाणीचा धक्कादायक प्रकार!
मुंबई ०८ : मुंबईतील पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशासोबत अतिशय धक्कादायक गैरवर्तन आणि मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना अंधेरी रेल्वे पोलिसांच्या (GRP) हद्दीतील पुरुषांच्या डब्यात घडली. ट्रेनमधील सीटवर झोपण्याच्या कारणावरून एका पुरुष प्रवाशाचा या महिलेशी वाद झाला.
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात: फॉर्च्युनर-टेंपो धडकेत एकाचा मृत्यू, चार जण जखमी!
Missing link मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील नवीन मिसिंग लिंकच्या बोगद्यात मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका फॉर्च्युनर गाडीने भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.या
गोविंदांच्या सुरक्षेला युवा सेनेच्या पाठपुराव्याचे यश; राज्य सरकारकडून १.६० लाख गोविंदांना विमा संरक्षण – युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश!
मुंबई, दि. ६ : दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकारने सन २०२६ साठी महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार असून, यासाठी युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश
रिक्षा-टॅक्सी चालकांवर १८ ऑगस्टपासून कारवाईची टांगती तलवार; मराठी भाषेसाठी दिलेली मुदतवाढ शासनाने फेटाळली!
मुंबई ०६: राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी १५ ऑगस्टपर्यंत मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्यात आले होते. या नियमानंतर राज्यभरात मराठी भाषा प्रशिक्षण वर्गांना चांगला प्रतिसाद मिळाला असून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहकार्याने राज्यातील ३६ पैकी ३२ जिल्ह्यांत हे वर्ग राबवण्यात आले.
