माळशेज घाट मार्ग बंद; पर्यायी रस्त्यावर वाहनांच्या रांगा, हजारो प्रवाशांचा खोळंबा!
Malshej ghat: कल्याण – अहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाटातील रस्ता खचल्यामुळे हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. संबंधित विभागाकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी रस्ता पुन्हा सुरू होण्यासाठी काही काळ लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.घाटमार्ग बंद असल्याने वाहतूक पर्यायी
आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती;.५५०० बसेसद्वारे ९ लाखांहून अधिक भाविक प्रवाशांचा सुखरूप, सुरक्षित प्रवास – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. (२ ऑगस्ट ) : ‘पंढरीची वारी’ ही महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा आत्मा आहे. विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे निघालेल्या लाखो भाविकांच्या प्रवासात यंदाही महाराष्ट्राची ‘लालपरी’ विश्वासाची सोबती ठरली. आषाढी यात्रेनिमित्त एसटी महामंडळाने सुमारे ५,५०० बसेसच्या माध्यमातून ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांना सुखरूप
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी; निवडणूक आयोग, कर अधिकाऱ्यांना पत्र!
अभिजित दीपके ०२ : कॉकरोच जनता पार्टी चे संस्थापक अभिजित दिपके यांच्या वडिलांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सुरतमधील आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी निवडणूक आयोगासह आयकर आणि इतर संबंधित कर अधिकाऱ्यांना पत्र पाठवत ही मागणी केली आहे. तिवारी यांनी आपल्या
कार मायकेल रोड स्फोटक प्रकरण : सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह १० आरोपींवर आरोप निश्चित; पाच वर्षांनंतर खटल्याला गती!
मुंबई : कार मायकेल रोड स्फोटक प्रकरण आणि उद्योगपती मनसुख हिरेन हत्या प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे, माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह एकूण १० आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. आरोपमुक्त करण्याच्या याचिका फेटाळल्यानंतर न्यायालयाने हा
मोठा दावा..’धनुष्यबाण’ आमचाच राहणार; गरज पडल्यास चिन्ह गोठवले जाईल उद्धव ठाकरे!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि विधानसभा प्रमुखांची ऑनलाइन बैठक आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत संघटनात्मक घडामोडींसोबतच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाच्या वादावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीत उद्धव ठाकरे यांनी न्यायालयीन प्रक्रियेबाबत
खरंच दरवर्षी 18 कोटींचा घोटाळा? सिद्धिविनायक न्यासाच्या दानपेटीत…सदा सरवणकरांनी A टू Z सांगितलं!
Siddhivinayak Trust : राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिराच्या बाबतीत गैरसमजाने काही माहिती दिली. सिद्धिविनायक न्यासाच्या आमच्या काही ट्रस्टींनी सरकारला एक पत्र दिले होते. या पत्रात देणगीची चौकशी करा, अशी विनंती केली होती. या पत्रामुळे नागरिकांमध्ये गैरसमजाची भावना निर्माण झाली. सिद्धिविनायक न्यास गेली दोन
लोकमान्य टिळकांनी दिला स्वराज्याचा मंत्र; तर मोदी-शहा यांनी जगाला दिला सुरक्षेचा मंत्र-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान!
पुणे, दि. १ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी देशाला स्वराज्याचा मंत्र दिला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भारत आज जगाला सुरक्षेचा मंत्र देत आहे. राष्ट्रनिष्ठा, निर्णायक नेतृत्व आणि सक्षम सुरक्षा व्यवस्थेच्या बळावर भारत अधिक आत्मविश्वासाने जागतिक स्तरावर
शासनाशी सकारात्मक समन्वयातून पालघर स्टोन क्रशर व क्वारी उद्योगाला नवी दिशा; कायदेशीर, पारदर्शक व शाश्वत खाणकामासाठी पालघर जिल्हा असोसिएशनचा ऐतिहासिक निर्धार!
वसई, ०१ :पालघर जिल्हा स्टोन क्रशर अँड क्वारी असोसिएशनची संयुक्त बैठक वसई येथे अत्यंत उत्साहपूर्ण, सकारात्मक आणि विधायक वातावरणात संपन्न झाली. उद्योगासमोरील कायदेशीर, पर्यावरणीय व प्रशासकीय अडचणींवर शासनाशी सातत्यपूर्ण संवाद, प्रभावी पाठपुरावा आणि शाश्वत विकासाच्या दिशेने ठोस कृती आराखडा निश्चित करणारी ही बैठक
लवकरच राज्याचे सर्वसमावेशक ‘रुग्णवाहिका धोरण’; प्रत्येक रुग्णवाहिकेवर शासनाची डिजिटल नजर; रुग्णवाहिकांच्या दरात पारदर्शकता, प्रतिसादाची निश्चित वेळ आणि आपत्कालीन सेवांचे एकत्रीकरण – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
मुंबई : (१ ऑगस्ट) राज्यातील रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम, पारदर्शक, सुरक्षित आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी मोटार वाहन विभागामार्फत लवकरच ‘महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण’ आखण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. रुग्णवाहिका ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचा जीव
झेन झीने एका पक्षाची अन् एका माणसाची दहशत संपविली डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे प्रतिपादन; पुढील निवडणुकीत 12 चे 50 नगरसेवक करणारच – मनोज प्रधान ठाणे!
जंतर मंतरवरील आंदोलनाने काय झाले, असा प्रश्न जर कुणी विचारला तर या आंदोलनाच्या माध्यमातून तरूण पिढीने एका पक्षाची आणि एका माणसाची दहशत संपविली; या झेन झी ने आपणां सर्वांनाच हास्यविनोद पेरून आंदोलन यशस्वी करण्याचे नवतत्वज्ञान शिकवले, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय
