रिक्षा-टॅक्सी चालकांवर १८ ऑगस्टपासून कारवाईची टांगती तलवार; मराठी भाषेसाठी दिलेली मुदतवाढ शासनाने फेटाळली!
मुंबई ०६: राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी १५ ऑगस्टपर्यंत मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्यात आले होते. या नियमानंतर राज्यभरात मराठी भाषा प्रशिक्षण वर्गांना चांगला प्रतिसाद मिळाला असून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहकार्याने राज्यातील ३६ पैकी ३२ जिल्ह्यांत हे वर्ग राबवण्यात आले.
२२ वर्षांची प्रतीक्षा संपली; ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा…समग्र शिक्षा अभियानासाठी ऐतिहासिक निर्णय; निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याला यश!
मुंबई ०६ : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानात कंत्राटी तत्त्वावर सेवा बजावणाऱ्या ३,२७६ कर्मचाऱ्यांना अखेर न्याय मिळाला आहे. राज्य शासनाने एकवेळच्या विशेष बाब म्हणून समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करून पात्र कर्मचाऱ्यांना त्यावर नियुक्ती देण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय जाहीर केला आहे. या
ठाण्यातील १२,२०० कोटींच्या अंतर्गत रिंग रूट मेट्रोला ‘वेक अप ठाणेकर’चा विरोध; २,००० कोटींत पर्यायी व्यवस्था उभारण्याचा दावा!
ठाणे ०६: ठाणे शहरातील वाढती वाहतूककोंडी सोडवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या १२,२०० कोटी रुपयांच्या ‘अंतर्गत रिंग रूट मेट्रो प्रकल्पाला’ ‘वेक अप ठाणेकर’ या नागरिकांच्या संस्थेने तीव्र विरोध दर्शवला आहे. हा प्रकल्प अत्यंत वेळखाऊ असून शहराच्या सध्याच्या गरजांशी सुसंगत नाही, तसेच यावर १२,२०० कोटी रुपये
ठाण्यात धक्कादायक घटना: आंबे-घोसाळे तलावात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह; राबोडी पोलिसांकडून तपास सुरू!
ठाणे ०६: ठाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, ठाणे पश्चिम येथील कॅसल मिल परिसरातील आंबे-घोसाळे तलावात एका अंदाजे ५५ ते ६० वर्षे वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.सोमवारी सकाळी ९:२५ च्या सुमारास कॅसल मिल
ठाणे: टाटा समूहातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ८० वर्षीय मातोश्रींचा इमारतीवरून पडून दुर्दैवी अंत!
ठाणे ०५: ठाण्यातील वर्तक नगर परिसरातील ‘सवाना’ या उच्चभ्रू बहुमजली इमारतीत एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. टाटा समूहातील वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत शेट्टी यांच्या ८० वर्षीय मातोश्री कुमुदा शेट्टी यांचा इमारतीवरून खाली पडून दुर्दैवी अंत झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कुमुदा शेट्टी या
Vikhroli: मोठ्या आवाजात गाणी लावण्यावरून वाद; विक्रोळीत दोन भावांकडून भाऊ व पुतण्याची हत्या!
विक्रोळी ०५ : मुंबईच्या विक्रोळी पूर्व येथील पार्कसाईट परिसरात घरगुती वादातून दुहेरी हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. राहुल नगर परिसरात राहणाऱ्या विश्वकर्मा कुटुंबात मोठ्या आवाजात गाणी लावण्याच्या कारणावरून झालेला वाद विकोपाला गेला आणि त्याचे रूप रक्तरंजित हल्ल्यात झाले. प्राथमिक माहितीनुसार, चार सख्खे भाऊ
Kalyan : रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक आरोप; अडीच वर्षांच्या चिमुकल्याच्या कमरेत राहिली इंजेक्शनची सुई!
कल्याण ०५ : केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील कथित निष्काळजीपणामुळे एका अडीच वर्षांच्या चिमुकल्याला मोठा त्रास सहन करावा लागल्याचा आरोप समोर आला आहे. रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देताना तुटलेली सुई मुलाच्या कमरेतच अडकून राहिल्याचे एक्स-रे तपासणीत उघड झाले. त्यानंतर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून ती सुई काढण्यात
Ratnagiri: रत्नागिरीचे माजी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; संपूर्ण कोकणात शोककळा!
रत्नागिरी: रत्नागिरीचे माजी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे काल संध्याकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. ते कोल्हापूरहून रत्नागिरीच्या दिशेने प्रवास करत असताना प्रवासादरम्यानच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. या धक्कादायक घटनेमुळे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र शोककळा पसरली
राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार…युवक अध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी (श.प) मध्ये प्रवेश!
ठाणे ०५ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ठाण्यात जोरदार खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे युवक अध्यक्ष विरू वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. दरम्यान, भटकलेले पक्षी पुन्हा
ज्ञानाचा महासागर हरपला’; डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने न भरून येणारी पोकळी निर्माण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले अंतिम दर्शन; व्यक्त केल्या भावनिक आठवणी!
कोल्हापूर, ता. ५ : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राने शिक्षण, सहकार, वैद्यकीय, क्रीडा आणि समाजसेवा क्षेत्रातील एक अजातशत्रू, दूरदर्शी आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाचा केंद्रबिंदू कायम सर्वसामान्य माणूस होता. त्यांच्या जाण्याने “ज्ञानाचा महासागर
