Ncp: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांची शक्यता: प्रशांत किशोर यांचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला!
मुंबई ०७ : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत्या काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेऊन पक्षाच्या राज्य नेतृत्वाबाबत दीर्घकाळ चर्चा
Dombivli : डोंबिवलीत रिक्षा चालक भाडे नाकारत असल्याने प्रवाशांचे केळकर रोडवर ठिय्या आंदोलन!
डोंबिवली ०७: संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना डोंबिवली पूर्व भागातील केळकर-पाटकर रस्ता रिक्षा स्टँडवर रिक्षा चालक मागील काही दिवसांपासून भाडे नाकारत आहेत. यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी बुधवारी रात्री डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील केळकर रस्त्यावरील रिक्षा स्टँडवर सुमारे अडीच तास ठिय्या आंदोलन केले.मागील काही
CJP : कॉकरोच जनता पार्टी कडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर!
छत्रपती संभाजीनगर: ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) कडून पक्षाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी आणि विभागीय प्रभारींची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी आणि आगामी उपक्रमांसाठी ही महत्त्वाची पदे निश्चित करण्यात आली आहेत. पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी (National Executive Council) संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक:
सीजेपीचे ‘क्या बोलती पब्लिक?’ अभियान; सप्टेंबरपासून देशभर फिरणार: अभिजित दिपके यांची घोषणा!
CJP ०६: कॉक्रोच जनता पार्टीची (CJP) दोन दिवशीय ‘कॉक्रोच कॉंकलेव्ह’ नुकतीच पार पडली. यामध्ये झालेल्या विचारमंथनानंतर पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सीजेपीचे आंदोलन आणखी पुढच्या टप्प्यावर घेऊन जात असताना, येत्या सप्टेंबर महिन्यात ‘क्या बोलती पब्लिक?’ नावाचे एक नवे
Thane: रायलादेवी तलाव परिसरातील कामांचा आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आढावा!
ठाणे ०६ : रायलादेवी तलावाच्या सुशोभीकरण व विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात आज बैठक पार पडली. बैठकीत पहिल्या टप्प्यातील कामांची सद्यस्थिती, दुसऱ्या टप्प्याचे नियोजन तसेच सुरक्षा, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आज झालेल्या बैठकीस
सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा दावा: ‘अपात्रतेचा निकाल लागण्याआधीच शिंदेंना पक्ष आणि चिन्ह दिलं’!
मुंबई: ०६ सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर दुसऱ्या दिवशीची सुनावणी पार पडली. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल लागण्यापूर्वीच आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि
माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” अभियानांतर्गत ऑगस्ट महिन्यात विविध आरोग्य जनजागृती उपक्रमांचे आयोजन…कुष्ठरोग, नेत्ररोग व हत्तीरोग प्रतिबंधासाठी विशेष मोहीम; नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव!
ठाणे, दि. ०६ (जिल्हा परिषद, ठाणे) : महाराष्ट्र शासनाच्या “माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यात माहे ऑगस्ट २०२६ दरम्यान विविध आरोग्यविषयक जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, रोगनियंत्रण कार्यक्रम तसेच ग्रामस्तरावरील आरोग्यविषयक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक गाव स्वच्छ, निरोगी,
गोविंदांच्या सुरक्षेला युवा सेनेच्या पाठपुराव्याचे यश; राज्य सरकारकडून १.६० लाख गोविंदांना विमा संरक्षण – युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश!
मुंबई, दि. ६ : दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकारने सन २०२६ साठी महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार असून, यासाठी युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश
SIR ऑनलाइन फॉर्म: नोंदणी प्रक्रिया आणि अंतिम मुदत; जाणून घ्या सविस्तर!
मतदार यादीच्या Special Intensive Revision (SIR) मोहिमेअंतर्गत ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सध्या सुरू असून १७ ऑगस्ट ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. पात्र नागरिकांनी वेळेत अर्ज न केल्यास त्याचा परिणाम मतदार यादीतील नोंदींवर होऊ शकतो, त्यामुळे वेळेत नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही प्रक्रिया
१ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले व्यवहारिक मराठीचे धडे;‘मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक….१५ ऑगस्टपर्यंत उर्वरित चालकांना सुवर्णसंधी!
मुंबई, दि. ६ ऑगस्ट :”महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल, तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी दोन प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो,” अशा भावनिक शब्दांत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी
