Thane: रायलादेवी तलाव परिसरातील कामांचा आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आढावा!
ठाणे ०६ : रायलादेवी तलावाच्या सुशोभीकरण व विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात आज बैठक पार पडली. बैठकीत पहिल्या टप्प्यातील कामांची सद्यस्थिती, दुसऱ्या टप्प्याचे नियोजन तसेच सुरक्षा, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आज झालेल्या बैठकीस
गोविंदांच्या सुरक्षेला युवा सेनेच्या पाठपुराव्याचे यश; राज्य सरकारकडून १.६० लाख गोविंदांना विमा संरक्षण – युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश!
मुंबई, दि. ६ : दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकारने सन २०२६ साठी महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार असून, यासाठी युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश
SIR ऑनलाइन फॉर्म: नोंदणी प्रक्रिया आणि अंतिम मुदत; जाणून घ्या सविस्तर!
मतदार यादीच्या Special Intensive Revision (SIR) मोहिमेअंतर्गत ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सध्या सुरू असून १७ ऑगस्ट ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. पात्र नागरिकांनी वेळेत अर्ज न केल्यास त्याचा परिणाम मतदार यादीतील नोंदींवर होऊ शकतो, त्यामुळे वेळेत नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही प्रक्रिया
रिक्षा-टॅक्सी चालकांवर १८ ऑगस्टपासून कारवाईची टांगती तलवार; मराठी भाषेसाठी दिलेली मुदतवाढ शासनाने फेटाळली!
मुंबई ०६: राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी १५ ऑगस्टपर्यंत मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्यात आले होते. या नियमानंतर राज्यभरात मराठी भाषा प्रशिक्षण वर्गांना चांगला प्रतिसाद मिळाला असून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहकार्याने राज्यातील ३६ पैकी ३२ जिल्ह्यांत हे वर्ग राबवण्यात आले.
Vikhroli: मोठ्या आवाजात गाणी लावण्यावरून वाद; विक्रोळीत दोन भावांकडून भाऊ व पुतण्याची हत्या!
विक्रोळी ०५ : मुंबईच्या विक्रोळी पूर्व येथील पार्कसाईट परिसरात घरगुती वादातून दुहेरी हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. राहुल नगर परिसरात राहणाऱ्या विश्वकर्मा कुटुंबात मोठ्या आवाजात गाणी लावण्याच्या कारणावरून झालेला वाद विकोपाला गेला आणि त्याचे रूप रक्तरंजित हल्ल्यात झाले. प्राथमिक माहितीनुसार, चार सख्खे भाऊ
Kalyan : रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक आरोप; अडीच वर्षांच्या चिमुकल्याच्या कमरेत राहिली इंजेक्शनची सुई!
कल्याण ०५ : केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील कथित निष्काळजीपणामुळे एका अडीच वर्षांच्या चिमुकल्याला मोठा त्रास सहन करावा लागल्याचा आरोप समोर आला आहे. रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देताना तुटलेली सुई मुलाच्या कमरेतच अडकून राहिल्याचे एक्स-रे तपासणीत उघड झाले. त्यानंतर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून ती सुई काढण्यात
Ratnagiri: रत्नागिरीचे माजी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; संपूर्ण कोकणात शोककळा!
रत्नागिरी: रत्नागिरीचे माजी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे काल संध्याकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. ते कोल्हापूरहून रत्नागिरीच्या दिशेने प्रवास करत असताना प्रवासादरम्यानच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. या धक्कादायक घटनेमुळे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र शोककळा पसरली
राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार…युवक अध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी (श.प) मध्ये प्रवेश!
ठाणे ०५ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ठाण्यात जोरदार खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे युवक अध्यक्ष विरू वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. दरम्यान, भटकलेले पक्षी पुन्हा
ज्ञानाचा महासागर हरपला’; डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने न भरून येणारी पोकळी निर्माण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले अंतिम दर्शन; व्यक्त केल्या भावनिक आठवणी!
कोल्हापूर, ता. ५ : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राने शिक्षण, सहकार, वैद्यकीय, क्रीडा आणि समाजसेवा क्षेत्रातील एक अजातशत्रू, दूरदर्शी आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाचा केंद्रबिंदू कायम सर्वसामान्य माणूस होता. त्यांच्या जाण्याने “ज्ञानाचा महासागर
काँग्रेस कार्यालयाबाहेरील आंदोलनाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार) पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल!
ठाणे ०५ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनानंतर ठाणे शहर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत काल रात्री नगर पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांवर तातडीने कारवाईची मागणी केली होती.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कार्यालयाबाहेर करण्यात आलेल्या आंदोलनानंतर ठाणे काँग्रेस कार्यकर्ते संतापले असून शहरातील राजकीय वातावरण
