Ncp : राष्ट्रवादी महिला आघाडीत नवे नेतृत्व: रुपाली चाकणकरांनंतर वैशाली नागवडेंकडे महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा!
मुंबई ०५: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांच्या जागी ही नवी निवड झाली असून, पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंत विश्वासू आणि
Shivsena: शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात आज निर्णायक सुनावणी!
Shivsena ०५ : शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी आज दुपारी २ वाजता घेण्यात यावी, अशी विनंती ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी न्यायालयाकडे केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही विनंती मान्य केली असून,
Palghar: मनसेच्या पालघर कार्यालयात दोन गट आमनेसामने; माजी शहराध्यक्षांसह तालुकाध्यक्षालाही मारहाण!
पालघर ०५: पालघर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात आयोजित बैठकीदरम्यान पक्षातील अंतर्गत वाद चिघळल्याने दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत मनसेचे माजी शहराध्यक्ष सुनील राऊत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच तालुकाध्यक्ष संदीप किणी यांनाही मारहाण
Sunetra pawar:काँग्रेसच्या ‘गूंगी गुडिया’ टीकेवर सुनेत्रा पवारांचे संयमी उत्तर; “वेळ आल्यावर नक्की बोलेन”
Sunetra pawar: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने सोशल मीडियावर केलेल्या “गूंगी गुडिया” या शब्दप्रयोगामुळे महाराष्ट्रातील राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या टीकेवर प्रतिक्रिया विचारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी केवळ “वेळ आल्यावर नक्की बोलेन,” एवढेच सांगत अधिक भाष्य टाळले.’गूंगी गुडिया’ हा शब्दप्रयोग भारतीय
शिवसेना आणि धनुष्यबाणावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी; ठाकरे-शिंदे वाद निर्णायक टप्प्यात!
शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल करण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात
अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष मोठ्या अडचणीत? निवडणूक आयोगाचे थेट सुनेत्रा पवार यांना पत्र!
Sunetra ajit pawar: निवडणूक आयोगाच सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवले आहे. पक्षामधील बंदलाचे कागदपत्र सादर करा असे निर्देश देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाकडून वैध कागदपत्र, प्रस्तावांची मागणी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप घेण्यात आला
Pankaja Munde : पंकजा मुंडेंना काँग्रेसची खुली ऑफर; ‘मुख्यमंत्री व्हा’, विजय वडेट्टीवारांचे आवाहन, राजकीय चर्चांना उधाण!
Pankaja Munde ०३ : भाजपच्या नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांना थेट काँग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण देत, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची संधी
Maharashtra Politics : राज्यात भाजपची ताकद वाढणार? राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश!
मुंबई ०३ : राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून भाजपने संघटन विस्तारासाठी मोठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना
मोठी बातमी.. पत्रकार परिषदेत खासदार पप्पू यादव यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; ‘माझ्या हत्येचा कट रचला होता’ असा गंभीर आरोप!
नवी दिल्ली ०२ : राजधानी दिल्लीत रविवारी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. हा प्रकार घडताच सभागृहात एकच गोंधळ उडाला. उपस्थितांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने पप्पू यादव हे थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे.सायंकाळी
Ambernath Shiv Sena News: ‘आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात’; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका!
Ambernath Shiv Sena News: अंबरनाथमध्ये शिवसेनेतील पक्षांतर्गत धुसपुस पुन्हा एकदा उघड झाली आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीदरम्यान अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आमदार संध्याकाळी काय करतात तर फार्म हाऊसवर जाऊन बसतात, असं
