Pune: पुण्यात १८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू; सोशल मीडिया रील्स अन् जमावावर कडक बंधने!
पुणे १८ : पुणे शहर आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १४ दिवसांसाठी जमावबंदीचे कडक आदेश लागू करण्यात आले आहेत. हे प्रतिबंधात्मक आदेश १८ ऑगस्टच्या मध्यरात्री १:०० वाजेपासून ते ३१ ऑगस्टच्या रात्री १२:०० वाजेपर्यंत अंमलात राहतील. आगामी ईद-ए-मिलाद, नारळी पूर्णिमा आणि रक्षाबंधन
Ravindra Chavhan: शिवसेना-मनसेच्या मैत्रीवरून रवींद्र चव्हाणांचा सूचक इशारा!
ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय पटलावर सध्या शिवसेना शिंदे गट.आणि मनसे यांच्यात वाढणारी जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी अत्यंत सूचक विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. “काही जणांची दोस्ती ही ‘शोले’ चित्रपटासारखी
Kalyan: भाजप नेत्याच्या वादग्रस्त वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापणार; राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत उत्तर भारतीयांच्या ताकदीचा केला दावा!
कल्याण १८ : कल्याण भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात नंदू परब यांनी राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार
Abhijeet dipke :अभिजित दीपके यांना रामदास आठवले यांची खुली ऑफर आणि रिपब्लिकन ऐक्याची हाक!
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी अभिजित दीपके यांना पक्षात येण्याची थेट खुली ऑफर दिली आहे. अभिजित दीपके हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारे कार्यकर्ते असल्याने, त्यांनी कॉकरोच जनता पार्टी चालवण्यापेक्षा रिपब्लिकन पक्षात प्रवेश
Shivsena: ठाकरे की शिंदे, शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? आजच्या महत्त्वाच्या सुनावणीकडे महाराष्ट्राचे लक्ष!
शिवसेना १८ : शिवसेना पक्ष नाव आणि अधिकृत ‘धनुष्यबाण’ चिन्ह नक्की कोणाचे? या महाराष्ट्रातील बहुचर्चित आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी २०२३ रोजी आमदारांच्या संख्येचे बहुमताचे कारण देत एकनाथ शिंदे यांच्या
Ganpati festival:गणेशोत्सवाच्या आगमन मिरवणुकांचा उत्साह; परळ, लालबाग परिसरातील वाहतुकीत बदल!
मुंबई १७ : मुंबईत ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक गणेशोत्सवाची जोरदार लगबग सुरू झाली आहे. परळ, लालबाग आणि करी रोड येथील कारखान्यांमधून गणरायाच्या भव्य मूर्ती मोठ्या वाहनांमधून मंडपांकडे रवाना होत आहेत. या आगमन मिरवणुकांमध्ये तरुण-तरुणी विविध वेषभूषा करून मोठा उत्साह दाखवत आहेत,
Brihanmumbai Municipal corporation: मुंबई महापालिका मुख्यालयावर आता ‘एआय’ कॅमेऱ्यांची नजर; सुरक्षा व्यवस्था होणार अधिक मजबूत!
मुंबई १७ : मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील जुन्या इमारतीमधील सुरक्षेचा स्तर उंचावण्यासाठी तेथील जुने सीसीटीव्ही कॅमेरे बदलून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन यंत्रणा बसवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मुख्यालयात तब्बल ८७ अत्याधुनिक ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत.
Mumbai: चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य…रस्ते दुरुस्तीसाठी प्री-कास्ट, पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश; पायाभूत सुविधांबाबतच्या अडचणींसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन…चाकण शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी विकास आराखड्याला लवकरच मंजुरी!
मुंबई, दि. १६ – चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रामधील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याला प्रशासनाने प्राधान्य द्यावे, मात्र पावसाळ्यात रस्ता दुरुस्तीसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता प्री-कास्ट तसेच जिओ पॉलिमर टेक्नो पॅच यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.
Mumbai: मुंबई हादरली.. बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर नौदल कर्मचाऱ्याने संपवलं आयुष्य!
मुंबई मुंबईमध्ये नौदल कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने बायको आणि दोन मुलांची हत्या केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील नेव्ही नगर परिसरात एका घरातून एका चौघांचे मृतदेह आढळून आले. नौदल कर्मचाऱ्याने आपली बायको आणि दोन मुलांची हत्या केली. त्याने या
Satara: लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या विकासदृष्टीला चिरंतन करणारे स्मारक; नातू पालकमंत्री शंभूराज देसाई यांची कृतज्ञ आदरांजली – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण!
सातारा, दि. १६ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई हे लोकोत्तर व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात त्यांनी त्या काळात घेतलेल्या बहुआयामी निर्णयांमुळे महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीत मोठा हातभार लागला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई हे जिल्हा लोकल बोर्ड
