सुट्टे तेल विक्रीवर बंदी आणि नियम मोडल्यास कारवाई!
महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दुधातील भेसळ रोखण्यासाठी कडक पावले उचलल्यानंतर, आता प्रशासनाने थेट खाद्यतेलाच्या बाजाराकडे मोर्चा वळवला आहे. या नवीन आदेशानुसार आजपासून संपूर्ण राज्यात सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी
Thane: ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या छायाचित्र प्रदर्शनाची भव्य सांगता….मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर , महापौर शर्मिला पिंपळोलकर यांची उपस्थिती; जागतिक छायाचित्र दिनी ३५ छायाचित्रकारांचा गौरव!
ठाणे, दि. २०: जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित केले होते. या तीन दिवसीय प्रदर्शनाचा समारोप सोहळा आणि छायाचित्रकारांचा सत्कार राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, महापौर
उद्धव ठाकरेंचा भाजप-राष्ट्रवादीला मोठा दणका.. शिंदेंच्या खासदारा विरोधात डाव टाकला, बड्या नेत्याला ठाकरे गटात एंट्री!
धाराशिव २०: धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांनी मोठी राजकीय खेळी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निंबाळकर आणि भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांच्यासह अनेक नेत्यांनी मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला.ऑपरेशन टायगरमध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे ६ खासदार गळाला लावले. यामध्ये धाराशिवचे
Thane: ठाण्यात २ वर्षांच्या बालकाला दिला मुदतबाह्य ट्रॉपिकाना ज्यूस; प्रकृती बिघडल्याने पालकांची FDA व पोलिसांत तक्रार!
ठाणे २०: ठाण्यातील ढोकाळी परिसरात एका दोन वर्षांच्या बालकाला मुदतबाह्य ट्रॉपिकाना ज्यूस विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाचे वडील सिद्धांत बोचरे हे आपल्या दोन वर्षांच्या बालकाला घेऊन ढोकाळी येथील रवींद्र पान शॉपमध्ये गेले होते. मुलाला ज्यूस प्यायचा असल्याने त्यांनी तेथून ट्रॉपिकाना ज्यूस
Thane: रेल्वेलगतच्या बांदल चाळीचे आधी पुनर्वसन, नंतर निष्कासन..आमदार संजय केळकर यांची यशस्वी मध्यस्थी!
ठाणे २० : नियोजित नवीन रेल्वे स्थानक उभारणीत बाधित होणाऱ्या बांदल चाळीतील कुटुंबांचे आधी पुनर्वसन करून नंतरच चाळीचे निष्कासन करण्यात येईल, असे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री.मीना यांनी मान्य केल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. आमदार संजय केळकर यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला.ठाणे रेल्वे स्थानकालगत
Ganpati festival: ६ फुटांवरील पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जन नियमावलीवर हायकोर्टाचा निर्णय!
मुंबई २० : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्सवाची लगबग सुरू झाली आहे. अनेक मंडळांच्या भव्य मूर्तींचे मंडपात आगमनही झाले आहे. मात्र, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या ६ फुटांवरील मूर्तींच्या विसर्जनाबाबत नेमकी कोणती नियमावली लागू असेल, याविषयी मंडळांमध्ये संभ्रमाचे
Ambernath: नगराध्यक्षांच्या दालनात जाण्यापासून पत्रकारांना रोखले; अंबरनाथमध्ये भाजप कार्यकर्त्याची मुजोरी चर्चेत
अंबरनाथ २० : एकीकडे अंबरनाथ शहरातील नागरिकांचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी पालिकेच्या नगराध्यक्षा दररोज आपल्या दालनात त्यांच्याशी संवाद साधत असतानाच नगराध्यक्षांच्या दालनात जाण्यापासून भाजपचेच काही कार्यकर्ते नागरिकांना रोखत असल्याचं समोर आलंय. मंगळवारी युवासेनेच्या कार्यकर्त्याने पालिकेच्या विरोधात आंदोलन केलं. त्यानंतर त्याने नगराध्यक्षांची भेट घेतली, नगराध्यक्षांनी
Thane: ठाण्यात मराठी न बोलणाऱ्या रिक्षाचालकांवर RTO ची कडक कारवाई!
ठाणे २० : ठाणे शहरात प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) मराठी न बोलणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात गुरुवारी सकाळपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाणे शहरातूनच या मोहिमेला सुरुवात झाली आहे.कारवाईचे मुख्य कारण आणि पार्श्वभूमी:अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांना
Sanjay Raut: धनुष्यबाण’ गोठवण्याची मागणी का केली? संजय राऊत यांनी स्पष्ट केला कोर्टातील घडामोडींचा घटनाक्रम!
Shivsena २० : धनुष्यबाण चिन्ह आणि न्यायालयातील घडामोडीसर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावर सुनावणी सुरू असताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी चिन्ह गोठवण्याची मागणी केली. ठाकरे गटाकडून चिन्ह मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न होतील अशी अपेक्षा असताना, या अनपेक्षित मागणीमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या
Mumbai: महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; जलदूत बनून पाण्यासाठी चालूया..जलसंधारण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील नागरिकांना आवाहन!
मुंबई, दि. १७ : आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार असावा, हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना जलसंधारणाच्या या
